Posts

Happy Holidays :) EaseMyTrip.com has exciting Offers in their Travel Sale of 2018

Image
I came across some tweets with the hashtag #EaseMyTrip on EaseMyTrip.com  and got to know about the Travel Sale of 2018, by EaseMyTrip.com This is an offer for three days starting from today and ends on 11th January! So hurry up! Save up to Rs. 20,000 on Flights, up to Rs. 5000 on Hotels and Flat 10% on Bus Tickets with Biggest Travel Sale #EMToffers #Flightbookings #EaseMyTrip #BusBookings #TravelwithEaseMyTrip #SafarKareAasaan #NewYearOffer #Jabong #Droom Explore: https://t.co/aSF3pz6rDf pic.twitter.com/tEI4Um5qDV — EaseMyTrip.com (@EaseMyTrip) January 9, 2018 Booking Period: 09th January, 2018 to 11th January, 2018 Coupon code: WELCOME2018 Offer details here : This is an exciting offer  this holiday season and you should check this out: What are the offerings: The users will get up to Rs. 20000 discount on flight booking, up to Rs. 5000 discount on hotel booking and instant discount of 10% on bus tickets. Also the users will get a chance to win Ac

स्वतःला मराठी माणसाचा कैवारी समजणारा पक्ष आता गेला कुठेय.

स्वतःला मराठी माणसाचा कैवारी समजणारा पक्ष आता गेला कुठेय.. फेरीवाल्यांसाठी हफत्यांचे नवीन rates काढण्यात व्यस्त आहेत की काय..? इथे महाराष्ट्रात ते सुद्धा मुंबईत मराठी माणसावर एका परप्रांतीयांने जीवघेणा हल्ला केला.. आणि अजून काहीच प्रतिक्रिया नाही..  इतके कसे सत्तेसाठी लाचार तुम्ही.. आणि हो पुन्हा कधीही माननीय श्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेऊन आमच्या कडे भावनिक मतं मागायला येऊ नका.. त्यांच नाव घेण्या इतपत सुद्धा तुमची लायकी राहिलेली नाही.. #लाचारसेना

उत्तरभारतीय लोकांचा बाजार भरायचा तो आज मनसे पदाधिकार्यांकडून उद्वस्थ करण्यात आला

Image
भांडुप व्हिलेज रोड येथे दर रविवारी उत्तरभारतीय लोकांचा बाजार भरायचा तो आज मनसे पदाधिकार्यांकडून उद्वस्थ करण्यात आला संदिप जळगांवकर विभाग अध्यक्ष भांडूप.

एका फेरीवाल्याने सांगीतले की , आमच्याकडून हप्ता घेतले जातात.

एक सणसनाटी बातमी एका फेरीवाल्याने सांगीतले की , आमच्याकडून हप्ता घेतले जातात. १) १ते२ फूट जागेसाठी -५रू ते १५०रु  (२ तासासाठी) २) २फूट ते ४फूट - ३५० त५००/- दिवस भरासाठी ३) ५फूट ते ८ फूट- ७५०/- ४) ८ते १० फूट (टपरी ,कच्चे बांधकामासाठी) - ८०० ते १००० /- ५) सणांच्या टाईम मध्ये दुपटीने वाढ द्यावी लागते. आणि हा हप्ता ,त्या त्या जागेचा एक मोरख्या असतो त्याला तो द्यावा लागतो. मग तो प्रत्येक जागेचा मोरख्या एकत्र येऊन तो हप्ता बंगाली या गुंडाला दिला जातो. मग तो हप्ता बृहमुंबई महानगरपालीका अधिकार्यांकडे दिला जातो. मग आत्ता याला जबाबदार महानगरपालीकाच आहे. हे नक्की . आणि राजसाहेबांवर आरोप करतात . मग सेटलमेंट बादशहा कोण हे निश्चीत होत. म्हणून तर मि म्हणतो कि, आपण बोलण्या अदोगर विचार करा। दुसर्यांचे ऐकुण बोलू नका ! भाजप उत्तर मुंबई चे खासदार श्री,गोपाळ शेट्टी यांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री.सुशांत माळवदे यांची अॉस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट,या प्रसंगी उपस्थित अनेक भाजपाचे वरिष्ठ पधादिकारी. आता फक्त 2019 मध्ये , एकच वाक्य ऐकायचंय " मी राज ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र

मुंबईच्या स्वप्ननगरीत,परप्रांतीय फेरीवाल्यांची खुप दादागिरी व मुजोरी वाढली आहे!

सद्या मुंबईच्या स्वप्ननगरीत,परप्रांतीय फेरीवाल्यांची खुप दादागिरी व मुजोरी वाढली आहे! मनसे आता जशी आंदोलने करीत आहे,तशी आम्ही बाळासाहेबांच्या आदेशानुसार, त्यावेळी करीत होतो!अखेर मराठी माणसाच्या न्याय-हक्कांचे, च त्यावेळी प्रश्न असायचे! आताही रेल्वे-व फुथ पाथ गिळंकृत करणारे उपरे मुजोर झाले आहेत!मराठी अस्मितेला डिवचत व आव्हान देत आहेत!अशा वेळी शिवसेनेने भले आंदोलनात उडी नाही घेतली तरी मराठी माणसाला मारले म्हणून निषेध तरी व्यक्त करायला हवा होता! अशा सामान्य माणसाच्या भावना आहेत!आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करीत असतो ,तेव्हा या प्रकट होतात! निदान समोरचा उपरा शत्रू,आव्हान देत असेल तर,मराठी म्हणून तरी सपोर्ट करायला काय हरकत आहे! असे सर्व-सामान्य मराठी माणसाला आज वाटले तर त्यात वावगे ते काय? नाहीतरी आता मुंबईत किती टक्का मराठी उरलाय!आहे तो तरी वाचवा! हे नेते कौटूंबिक प्रसंगात,मिळतात सहानुभूती दाखवतात!मग मराठीसाठी का नाही! आम्ही भावना व्यक्त केल्या!आमच्याने रहावले नाही ! कारण मराठी अस्मितेसाठी शिवसैनिकांनी  काय भोगले आहे ते त्यांनाच माहीत! काही चुकले असल्यास,क्षमा असावी कारण छोटा मासा

केवळ तो एक मनसे कार्यकर्ता आहें म्हणुन तुम्ही गुहेत बसले असाल तर #महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करनार नाही.

सत्तेसाठी लाचार झालेले सैनिक नेते नाही तर  #बाळासाहेबाच्या अगणित सुर्यानो आपल्याच #घरात येवुन राहणार्या उत्तरप्रदेशच्या भैय्यानी आपल्याच एका बांधवाला मारहाण केली.... केवळ तो एक #मनसे कार्यकर्ता आहें म्हणुन तुम्ही #गुहेत बसले असाल तर #महाराष्ट्र तुम्हाला कधीच #माफ करनार नाही... कारण जो #महाराष्ट्राच्या मातीशी #इमान राखु शकत नाही तो #बाळासाहेबाचा शिवसैनिक मुळीच नाही.... होय आम्ही #मनसैनिक मराठी माणसाच्या रक्षणासाठी #गुंड आहोत पण अन्याय सहन करायला षंड तर मुळीच नाही... #आमदारनितेशराणेचे आम्ही आभार मानतो..... जिथं सर्व #मराठी लाचार झालेत तिथं मराठी माणसांच्या पाठीशी खंबीर उभे राहीले #राजसाहेब एकटे नाहीत #माझ्या सारखे लाख #मनसैनिक त्यांची कवच कुंडलं आहेत... बघा कुठं लाज #स्वाभिमान शिल्लक राहीलेली असेल तर उतरा #रस्त्यावर नाहीतर स्वतःच्या परीवाराचे रक्षण करण्यासाठीही #पोलिसांचीं मदत तुम्हांला घ्यावी लागेल.....😎😎 #मराठीमाणसाआतातरीजागाहोरेबाबानाहींतरउद्यायामुंबईमधेमराठीमाणसाचजगणमुश्किल_होईल....?? #एककट्टरराजसमर्थक #मीमराठी, #जयमहाराष्ट्र

पक्षीय राजकारण चुलीत घाला.

पुण्याचे पत्रकार तुषार दामगुडे साहेब यांचा लेख साभार --- पक्षीय राजकारण चुलीत घाला.अनधिकृत धंदे चालवणाऱ्यांसाठी मराठी माणसाची डोकी फोडण्याची हिंमत यांच्या मध्ये कुठून आली ? हा भडवा निरूपम कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतो आहे ? रस्ते मोकळे झाले तर त्यावरुन मनसे कार्यकर्तेच जाणार आहेत का? हि काय फक्त त्यांची जबाबदारी आहे का? तुम्हाला चालायला जागा नाही , जीवावर आलं तर पळायला जागा नाही, एवढी गर्दी झाली आहे कि श्वास घ्यायला जागा नाही.मुंबईकर अहो कुठंय तुमचे स्पिरीट ? हि वेळ सेना भाजपा मनसे करण्याची नाही. एकतर प्रशासनाने आपले काम चोख बजावले तर कशाला कुणाला कायदा हातात घ्यावा लागेल पण महापालिका  प्रशासन गांडु आहे त्यांच्या कडून काही होणार नाही. घ्या तुमच्या हातामधे कमान आणि करा तुमचे रस्ते मोकळे. शारीरीक नाही तर मानसिक, शाब्दीक पाठिंबा तरी द्या.