मुंबईच्या स्वप्ननगरीत,परप्रांतीय फेरीवाल्यांची खुप दादागिरी व मुजोरी वाढली आहे!

सद्या मुंबईच्या स्वप्ननगरीत,परप्रांतीय फेरीवाल्यांची खुप दादागिरी व मुजोरी वाढली आहे!
मनसे आता जशी आंदोलने करीत आहे,तशी आम्ही बाळासाहेबांच्या आदेशानुसार, त्यावेळी करीत होतो!अखेर मराठी माणसाच्या न्याय-हक्कांचे, च त्यावेळी प्रश्न असायचे!
आताही रेल्वे-व फुथ पाथ गिळंकृत करणारे उपरे मुजोर झाले आहेत!मराठी अस्मितेला डिवचत व आव्हान देत आहेत!अशा वेळी शिवसेनेने भले आंदोलनात उडी नाही घेतली तरी मराठी माणसाला मारले म्हणून निषेध तरी व्यक्त करायला हवा होता!
अशा सामान्य माणसाच्या भावना आहेत!आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करीत असतो ,तेव्हा या प्रकट होतात!
निदान समोरचा उपरा शत्रू,आव्हान देत असेल तर,मराठी म्हणून तरी सपोर्ट करायला काय हरकत आहे!
असे सर्व-सामान्य मराठी माणसाला आज वाटले तर त्यात वावगे ते काय?
नाहीतरी आता मुंबईत किती टक्का मराठी उरलाय!आहे तो तरी वाचवा!
हे नेते कौटूंबिक प्रसंगात,मिळतात सहानुभूती दाखवतात!मग मराठीसाठी का नाही!
आम्ही भावना व्यक्त केल्या!आमच्याने रहावले नाही !
कारण मराठी अस्मितेसाठी शिवसैनिकांनी  काय भोगले आहे ते त्यांनाच माहीत!
काही चुकले असल्यास,क्षमा असावी कारण छोटा मासा आहे!
धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात