काल मालाडमध्ये मनसेच्या विभाग प्रमुखचा डोकं फोडला. डोक्यावर कवटीला चीर पडली आहे.

मी सहसा राजकीय पोस्ट लिहिण्याचा टाळतो, कारण त्याने एक तर आपलीच मित्रमंडळी दुखावली जातात आणि दुसरा म्हणजे राजकारणाच्या ज्या परिघावर सध्या तरी पत्रकार म्हणून वावरताना आपले जे काय अंदाज किंवा भाकिते असतात ती फार वरवरची आणि क्षणिक वाटतात.

काल मालाडमध्ये मनसेच्या विभाग प्रमुखचा डोकं फोडला. डोक्यावर कवटीला चीर पडली आहे. तेव्हापासून भिरभिरतय डोकं.
एलफिस्टोन दुर्घटनेपासून बघतोय, हे साले हरामखोर  सगळे एक होऊन मराठी माणसाची ठोकत आह
चेगाराचेगरी झाल्यापासून मुंबईमधल्या गर्दीला दोष देण्याची हिम्मत कोणाची होताना दिसत नाही आहे. रेल्वे प्रशासन, मुंबई महानगर पालिका यांच्यावर खापर फोडून झाला. कारण उघड आहे मुंबईमधल्या वाढलेल्या गर्दी बद्दल बोलणं म्हणजे परप्रातीयांचे वाढलेले लोंढे आणि त्यांच्याबद्दल बोलणं. त्यांच्या विरोधात ब्र काढण्याची धमक कोणात नाही.
आता युनोनेदेखील अहवाल दिला कि सर्वाधिक स्थलांतर बिहारमधून मुंबईमध्ये होत आहे.
आता हा भडवा , संजय निरुपम ज्याला शिवसेनेने मोठा केला, दुध पाजला तो प्रतिहल्ल्याच्या बाता करतोय.
आमचे काही परप्रांतीय मित्र, मैत्रिणी आम्हाला अक्कला शिकवतात मुंबई सगळ्यांची, मुंबई देशाची..... अरे दळभद्री भिकार्यानो तुम्ही स्वतः मुंबईमध्ये पोटाची खळगी भरायला येता आणि जनावरासारखे एका खोलीत राहतात टीचभर भाडे देऊन. तुमची जेव्हा ऐपत होईल मुंबईमध्ये घर घेण्याची तेव्हा मारा गप्पा मुंबई सगळ्यांची वगैरे बद्दल.
हे फेरीवाले बेकायदेशीर त्यांना हटवणे हे खरा तर प्रशासनाचे काम, ते काम करत आहेत मनसैनिक,  हे रस्ते मोकळे झाले तेव्हा काय फक्त मनसे कार्यकर्ते चालत होते का या मोकळ्या रस्त्यावरून ?

आमच्या काही अर्धवट मित्रमैत्रिणी आम्हाला सांगतात tax payers ची मुंबई आहे, mumbai is the cosmopolitan city sicne british period. 
मुंबईला कॉस्मोपोलीटन शहर म्हणणाऱ्या चुत्यानो पूर्वी जेव्हा पारशी, ख्रिश्चन, बोहरी, फेंच होते ना शहरात तेव्हा होती मुंबई कॉस्मोपोलीटन आता हे खुराड्यात राहणारे लोक नाही बनवत शहराला कॉस्मोपोलीटन !!
या पूर्वीच्या लोकांबद्दल आणि समाजाबद्दल कोणालाच आक्षेप नाही कधीच नव्हता पण बुद्धीभेद इथेच केला जातो मराठी माणसाच्या हितशत्रूकडून.

मुंबईमध्ये जो सगळा मजूर वर्ग येतो बिहार मधून तो काय घंटा tax भरतो ? अरे tax सोडा हेंच ते लुच्चे लोक जे स्थानिक मुंबईकरांचे पाणी पळवतात, अनधिकृत वीज जोडणी करतात, सरकारी जमिनी झोपडपट्ट्या उभारून लाटतात. सगळे resources चे भक्षण करतात.
हे सगळा करून पुन्हा दादागिरी ?
मराठी माणूस म्हणजे काय वेठीला बांधलेली गाय आहे कि काय ?
मुंबईला तर सोन्याची कोंबडी केली आहे जो पर्यंत अंडे देत राहणार तो पर्यंत सगळे खात राहणार.
शहर म्हणून एका ठराविक मर्यादित लोकसंख्येला सामावून घेण्याची मर्यादा पंधरा वर्षापूर्वीच संपली आहे मुंबईची तरी लोंढे रोज शिरत आहेत शहरात
मुंबई फुटत चालली आहे. नागरी सुविधांवरचा ताण प्रचंड वाढत चालला आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष चिघळत जाणार. आज मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे ती काही वर्षात पुण्यात होणार मग नाशिक, औरंगाबाद...
या परप्रांतीयांचे मतदारसंघ (ghetto) तयार झाले आहेत. धोक्याची घंटा आहे.
आज झालेला मराठी माणसावरचा हल्ला हि फक्त नांदी आहे भविष्याची,
बघत राहा.
MNS Adhikrut Raj Thackeray मनसे कार्यकर्ता मनसे पुणे अधिकृत Avinash AbhyankarNitin Sardesai Manase Dadar

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात