मनसे कार्यकर्त्यांनी यवतमाळ जिल्हा कृषी कार्यालयाची तोडफोड केली आणी मनसे आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

काय_द्याचे राज्य..?



यवतमाळमध्ये शेतकर्‍यांच्या होणाऱ्या मृत्यूबद्दल शासनाला जाग आणण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी यवतमाळ जिल्हा कृषी कार्यालयाची तोडफोड केली आणी मनसे आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

मुंबई मध्ये अनाधिकृत फेरीवाल्यांनी सामान्य मुंबईकरांचे रोजचे जगणे कठीण केले म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आंदोलन केल आणी त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे लुकसान करण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.

 शासकीय अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे जवळपास ४० शेतकरी मृत्यूमुखी पडले आणी ४००हुन अधीक लोकांवर उपचार चालु आहेत पण एकाही अधिकार्‍यावर कोणतीच कारवाई नाही, अनाधिकृत फेरीवाल्यांच्या अनाधिकृतपणावर कोणतीच कारवाई नाही, आंदोलकांवर खुल्लेआम चाकू हल्ले करूनही हे फेरीवाले मोकाटच..

कायद्याची भाषा फक्त मनसे कार्यकर्त्यांसाठीच..??

✍🏻 राहुल शिंदे

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात